ताटातले पुर्ण अन्न संपवणा-या एका मुलाचे मित्र त्याची थट्टा करत असत. एक दिवस त्याच्या एका मित्राने त्याला विचारले, तु रोज ताटात अन्नाचा एक कण सुध्दा सोडत नाहीस? यावर त्या मुलाने खूप सुंदर उत्तर दिले..
तो म्हणाला त्याचे तीन कारण आहे..
१) हा माझ्या वडिलांप्रती आदर आहे, जे हे अन्न मेहनतीने कमवलेल्या रुपयांनी विकत घेतात,
२) हा माझ्या आई विषयी आदर आहे, जी सकाळी लवकर उठून मोठ्या चवीने हे अन्न शिजवते,
३) हा माझ्या देशातल्या त्या शेतकऱ्यांविषयीचा आदर आहे, जे शेतात उपाशी राहून, खूप मेहनत करून हे पिकवतात..
म्हणून ताटात उष्टे अन्न टाकू नये..
💐 शुभ सकाळ💐
(व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त संदेश )
(14520814)