भारतीय रेल्वेने भारतात प्रथम प्रवासी वाहतूक मुंबई ते ठाणे दरम्यान ३४किलोमीटर चा प्रवास करून केली होती. तो दिवस होता १६ एप्रिल १८५३.

साभार: गुगल
तेव्हा खाजगी रेल्वे असणारी ह्या रेल्वेचे नंतर १९५१ मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात येऊन ती सरकारी मालकीची झाली.🚂

साभार: गुगल
आज दररोज १ कोटी ६० लाख प्रवासी व१४ लाख टन मालाची ६३,१४० किलोमीटर लांबी असलेल्या रेल्वे रूळावरून १६७ वर्षांपासून सुमारे २५ लक्ष कर्मचार्यांच्या सहाय्याने वाहतूक करून न थांबता अविरत सेवा देणार्या या रेल्वेचा आज वाढदिवस.🚆 पण एका अतिसूक्ष्म विषाणू ने या महाकाय रेल्वेला ब्रेक लावून सध्या थांबविले आहे. अधिक माहिती खालील लिंकवर वाचावी.🚆 https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87
अशी ही भारतीय रेल्वे अशीच चिरतरुण राहून अखंड व अविरत सेवा देत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
(8020748)
🚂🚆🚇🚂🚆🚇🚂🚆🚇🚂🚆
🚇🚂🚆🚊🚇
एक क्षण हसवून जाईल
तर दुसरा क्षण रडवून जाईल…
या जीवनरुपी प्रवासात,
येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल..
घरी रहा ! सुखी रहा
😊 !…शुभ सकाळ…! 😊
🚂🚆🚊🚇🚂🚆🚊🚇🚂🚆🚊
🚇🚆🚊🚇🚂
http://www.ravindra1659.wordpress.com
🚆🚊🚇🚂🚆🚊🚇🚂🚆🚊🚇
🚂🚆🚊🚇🚂🚆